Thursday 3 October 2013

{{विस्तार}}

'''वंजारी''' ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वी या समाजाने राजस्थानातुन येथे स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः [[महाराष्ट्र]], [[आंध्रप्रदेश]], [[कर्नाटक]] गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर व [[गोवा]] या भागांत कमी जास्त लोक्संखेने  पसरलेल्या या जातीतील लोक प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज. [[भारत|भारतात]] व अन्य देशांतही आढळतो.  वंजारी समाज हा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश छातीस्गड राजस्तान हरियाना पंजाब जम्मू काश्मीर या राज्जात कमी जास्त लोक्संखेने आणि प्रमुख ४ पोट जातीत विभागल्या मुळे एकता नसलेला पण भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज.
  भारतात विविध राजांत सर्व समाजांसोबत मिळून मिसळून राहणारा शेतकरी पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने प्रगती थाबलेला समाज जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला समाज. या कारणाने आरक्षण मिळण्याने आज उभारत असेलेला समाज पण इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय असूनही मान न मिळालेला समाज
  वंजारी समाजाचा त्यागाचा शौर्य पराक्रमाचा इतिहास आहे वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे .महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा औरंगजेब भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वताच्या सोबत निवडक लोकांमध्ये वंजारी लोक निवडण्याचे कारणही हेच कि वंजारी समाज हा क्षत्रिय बलशाली व कडवट लढाऊ बाण्याचा आहे .तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेबांच्या माहेरगावी शिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी होते . तसेच राजस्तानात महाराणा प्रताप जेव्हा दिलीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हाही हाच वंजारी समाज तेथे आपले शौर्य पराक्रमाचा इतिहास उभारत होता कारण महाराणा प्रताप यांचे प्रमुख सरदार मल्ला व फत्ता वंजारी हे निष्ठेने लढत होते त्यांच्या समाध्या उदयपुर किल्ल्यात आजही उभ्या आहेत. वंजारी हा क्षत्रिय वंश असेलेला महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून संपूर्ण भारतात विविध राजांना युद्धात दारुगोळा शात्स्त्रात व मीठ मसाला आनाधान्न्य पुरवठा करत आसे. क्षत्रिय वंश असेलेला पण देशोदेशी भटकंती करणारा वंजारी समाज हा तत्कालीन समाज धुरिणांनी भटका या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला. आणि आजही उपेक्षित राहिला आहे
  आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापुर्वी पुरातन काळापासुन ही मालवाहतुक/मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे एक मत इतिहासात डोकावुन पाहता दिसते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे.
  पुरातन काळी भारतात अरण्ये खुप होती. बैलगाड्या जावू शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश. भुगोलही विचित्र. प्रचंड पर्वतरांगा. अलंघ्य नद्यांची रेलचेल. क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट...पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे एका राज्यातील माल दुस-या राज्यांतील नागरिकांच्या गरजांसाठी/व्यापा-यांसाठी वाहतुक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधु संस्क्रुतीच्या कालापासुनच भारतात नैसर्गिक ते कृत्रीम बंदरे बनु लागली होती. या बंदरांतुन विदेशात माल निर्यात केला जायचा तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे ते आयात माल देशात इच्छित स्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात-निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते.
   हे तत्कालीन सुविधांचा पुरेपुर अभाव पाहता विविध समाजघटकांतील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले सैन्यासाठी दारुगोळा असे पदार्थ बैलांवर शिस्तशीर लादुन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जावू लागले. तिकडुन तेथील माल लादुन आनला जावू लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वत: व्यापारही करत.
   आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेवून देशभर मालवाहतुक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी मूळचाच क्षत्रिय लढवैय्या वंजारी समाज सज्ज होता. मुळ व्यवसायच भटक्या स्वरुपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकिय व्यापा-यांशीही नित्य संपर्ज येत असल्याने वंजा-यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपुर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासुन वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक उर्मी यातुन त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमद्धेही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.
   वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम वंजारी समाज पुरातन कालापासुन करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थित्या जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील वंजारीचे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि युद्धभुमीवरील, वंजारी तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने वंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारीना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.
   थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा वंजारी समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणारा समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे.

क्षत्रिय वंशातुन निर्माण झालेला समाज


  भारतीय संस्कृती कोषात क्षत्रिय वंशाची भटकी जात असा उल्लेख सापडतो संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वंजारी बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिध्द केले. त्यांच्या मते वंजारी चार प्रमुख पोटजाती आहेत मथुराजन लाडजन भूसारजन रवेरजन. . थोडक्यात विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी. या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे भगवानबाबा महाराज. वंजारी समाजाची भगवानबाबांवर अपार श्रद्धा आहे.

आजचे वास्तव


   आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भ श्रीमंत लोक सरकारी अधिकारी कर्मचारी व्यावसाईक सोडले तर वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे. आज काही प्रमानात शेती तर असंख्य वंजारी उसतोडणी कामगार म्हणुन राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वंजा-यांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. याचे कारण म्हनजे हा भाग सातवाहन ते यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती केंद्रे होती.
  आज वंजारी समाजाला सापत्नभावाची वागणुक मिळते आहे हेही तेवढेच सत्य आहे. ही स्थिती कशी बदलवायची हे आपल्या सर्वच समाजासमोरील आव्हान आहे
  आज इतिहासाची नवीन मांडणी करत आहेत स्वतावरच्या अन्यायाचा विरोध करत आहेत पूर्वी इतिहास लिहताना वंजार्यांचे क्षत्रियत्व मुदामून उपेक्षिले आता काय हे पाहणे महत्वाचे आह. आणि हजारो वर्षाचा उपेक्षित पण झटकून पुन्ना तेजस्वी इतिहास निर्माण करण्याचा निर्धार करावा.
-राहुल जाधवर
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.vanjarisevasangh.com/history.php
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34390:2009-12-24-16-21-29&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53
| शीर्षक =वंजारी समाजाच्या आमदारांचा आज ठाण्यात सत्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता ]]
| दिनांक =२५ डिसेंबर , इ.स. २००९
| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>


=== प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे ===
[[भगवानबाबा]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm
| शीर्षक =वंजारी संत - भगवान बाबा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[http://www.globalmarathi.com]]
| दिनांक =१५ डिसेंबर , इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>

[[वामनभाऊ महाराज]]

[[नामदेवशास्त्री सानप]]

[[राधाताई सानप]]

[[अर्जुन महाराज लाड]]

[[हरिहर महाराज दिवेगावकर]]

=== प्रसिद्ध नाट्यकर्मी===

[[वामन केंद्रे]]


=== प्रसिद्ध राजकारणी===

[[बबनराव दादाबा ढाकणे]] - माजी केंद्रीय मंत्री

[[पंकजा पालवे]]

[[केशवराव आंधळे]]

[[पंडितराव दौंड]]

[[तुकाराम दिघोळे]]

[[पंडितअण्णा मुंडे ]]

[[प्रताप बबनराव ढाकणे]]

[[ मधुसुदन केंद्रे ]]

[[फुलचंद कराड]]

[[टी. पी. मुंडे]]

[[उषाताई दराडे]]

[[शंकर गुट्टे]]

[[सुदामती गुट्टे]]

[[सुरेंद्र शिरसाट]] राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. इ.स. २००९ पासून गोवा राज्यातील एक महाराष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.quenchtech.com/nycp/pradeshadhyaksha.php
| शीर्षक =राष्ट्रवादी कांग्रेस - विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची यादी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =२५ डिसेंबर , इ.स. २००९
| ॲक्सेसदिनांक =१४ जानेवारी, इ.स. २०१३
}}</ref>

[[मंगेश सांगळे ]]

[[जितेंद्र सतिष आव्हाड]]

<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34390:2009-12-24-16-21-29&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53
| शीर्षक =वंजारी समाजाच्या आमदारांचा आज ठाण्यात सत्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता ]]
| दिनांक =२५ डिसेंबर , इ.स. २००९
| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>

[[आद्य क्रांतीकारक धर्माजी प्रताप मुंडे]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-30-07-2012-14b7d&ndate=2012-07-31&editionname=aurangabad
| शीर्षक =आज आद्य क्रांतीकारक धर्माजी मुंडे पुण्यतिथी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२
''तिरपी मुद्राक्षरे''| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>

डॉ. [[तात्याराव लहाने]]

[[संजय बांगर]]

[[मच्छिंद्र चाटे]]

[[विश्‍वनाथ कराड ]]

[[गोविंद घोळवे]]

[[व्ही. बी. खेडकर]]

=== प्रसिद्ध लोककलावंत===
[[तुकाराम खेडकर]]

रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ अध्यक्ष [[रघुवीर खेडकर]]

हरिभाऊ बडे-नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ अध्यक्ष [[हरिभाऊ बडे]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/14012013/0/1/
| शीर्षक =दुष्काळ निवारणासाठी चव्हाणांचे खंडोबाला साकडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक = १४ जानेवारी, इ.स. २०१३
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-AHM-drought-effect-on-tamasha-4239041-NOR.html?C2-AHNG=
| शीर्षक =तमाशा व्यवसायालाही दुष्काळाच्या झळा!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =  इ.स. २०१३
}}</ref>

हरिभाऊ बांगर
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.beedlive.com/articledetailshow.php?&id=1285&cat=Latestnews
| शीर्षक =अविनाश वाघीरकर, हरिभाऊ बांगर आणि इंगळे यांना मावलाईश्री पुरस्कार जाहीर
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =  इ.स. २०१३
}}</ref>

== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भसूची|2}}

[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:भारतामधील जाती]]

No comments:

Post a Comment